माझा दंड पायां पडणें । हे वचनें वारावीं ॥१॥

गोड जालें गोड जालें । घरा आलें बदरीचें ॥२॥

पावलियाची चिंता नाहीं । आड कांहीं मागण्या ॥३॥

तुका म्हणे संचिताचें । नेणें राहो तें ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel