http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2015-07/21/full/1437457943-4167.jpg

आपल्या उदरात अनेक रत्न बाळगून असलेला अतल खोली असलेला समुद्र नेहमीच धीरगंभीर आणि शांत असतो. त्याच प्रमाणे साधकाने देखील नेहमी प्रसन्न आणि धीरगंभीर राहिले पाहिजे. भारती - ओहोटी आणि लाटा यांच्यामुळे समुद्राच्या गंभीरतेवर कोणताही परिणाम होत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel